Sant Narhari Sonar | संत नरहरी सोनार (माहिती)
संत नरहरी सोनार (Sant Narhari Sonar) हे १३ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला.
संत नरहरी सोनार (Sant Narhari Sonar) हे १३ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला.
श्री संत नरहरी सोनार हे १३ व्हा शतकातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक म्हणून त्यांना ओळखले जाते. या पोस्ट मध्ये त्यांचे उपलब्ध ३४ अभंग पाहणार आहोत.
Javavari Re Tavavari हा संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेला अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या इतर साहित्याप्रमाणे हा अभंग देखील अर्थपूर्ण आणि मार्मिक आहे.
कालभैरवाष्टक (Kalbhairavashtak) हे श्री आदि शंकराचार्यांनी लिहिलेले एक संस्कृत स्तोत्र आहे. कालभैरवाष्टक स्तोत्रामध्ये श्री आदि शंकराचार्यांनी कालभैरवाची स्तुती तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन केले आहे.
Devisuktam: देवीसूक्तम् हे देवीमहात्म्य (दुर्गासप्तशती) च्या ५ व्या अध्यायातील एक स्तोत्र आहे. देवीसूक्तम् संस्कृतमध्ये असून त्याला तंत्रोक्तदेवीसूक्तम् किंवा चंडीपाठ म्हणूनही ओळखले जाते. देवीसूक्तम् हे देवीमहात्म्य च्या शेवटी वाचले जाते.
Mahalakshmi Ashtak: श्री महालक्ष्मी अष्टक ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे. श्री महालक्ष्मी अष्टक पद्म पुराणातून घेतले गेले आहे. ही प्रार्थना इंद्रदेवांनी महालक्ष्मी च्या स्तुतीसाठी केली आहे.
नवग्रह स्तोत्रात (Navagrah Stotra) मंत्र रूपाने नऊ ग्रहांची स्तुती केलेली आहे. सुरुवातीचे ९ मंत्र हे नऊ ग्रहांच्या स्तुतीचे आहेत आणि नंतरचे ३ मंत्र हे नवग्रह स्तोत्राची फलश्रुती सांगणारे आहेत.
पसायदान (Pasaydan) हे संत ज्ञानेश्वरांनी देवाकडे मागितलेले प्रार्थनारूपी मागणे आहे. ज्ञानेश्वरी या संत ज्ञानेश्वर यांच्या ग्रंथाचा शेवट (अध्याय १८ वा – ओवी १७९४ ते १८०२) पसायदान या प्रार्थनेने होतो.